02-07-2019
बर्मिंगहॅम – इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर आता भारताला उपांत्य फेरीत स्थान बळकट करण्यासाठी बांगलादेशविरूद्धचा आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे. विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश अशा महत्वपूर्ण लढतीस काहीच वेळात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
24-06-2019
28-02-2019
28-02-2019
19-02-2019